प्रत्येकाच्या मनात किती तरी असे विचार असतात जे आपल्या मनात सतत धुमसत असतात काही नुसतेच रुंजी घालतात तर काही नुसतेच हेलकावे खात रहातात … खरं तर ते आपल्या मनात भूंग्या सारखे सतत भुन भुन करत असतात…! जे आपल्याला अस्वस्थ करतात …. तीच अस्वस्थता इथे कवितांच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न … !!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा